Blog

प्रभू महावीरांचा दृष्टीकोन कसा होता? -प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना :  जम्बू स्वामी सारखा शिष्य  असावा, सुधर्मा स्वामी म्हणजेच भगवान महावीरांचे रुप आहे. जम्बू स्वामी आणि सुधर्मा स्वामी नसते तर आम्हाला आगम मिळालेच नसते. गुरुंमध्ये असलेले आपल्याला हवे असेल तर तशी तपश्चर्या असायला हवी. प्रभू महावीरांचा दृष्टीकोन कसा होता? असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला. ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार,   वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा.  म्हणाले की, घर, दुकानाची आठवण आली नाही तरच आपण बोर होणार नाहीत, असे सांगून ते म्हणाले की, कुंभकर्ण हा वारल्यानंतरची गोष्ट आहे. त्याच्या पत्नीचे नाव होते, निद्रादेवी! नोटा मोजतांना कुणीही झोपत नाही. मात्र...

अनुभव करायला या तर: प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना :  अनुभव करायला या तर…. अनुभव कराल! येथे जे येतात ते अनुभव करायला तर येतात. आत्मसात करणे म्हणजे काय? आम्ही सुधर्मा स्वामीची अनुभूूती तर करु शकत नाहीत. अनुभूती प्राप्त केव्हा करणार, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला. ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार,   वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा.  म्हणाले की, महात्म्यांची अनुभूती केव्हा होईल, तर जेव्हा ते रिकामे होईल, तेव्हा! सर्वदर्शी व्हायलाही आचारण सुध्दा तसे हवे. आपल्याला सामायिक मध्ये खुप काही गंदगी भरलेली आहे, म्हणून तर आपल्याला त्यात आनंद मिळत नाही. आपल्या आतमध्ये असलेली गंदगी तर करा, असे सांगून ते म्हणाल...

गंधर्व तप आराधकोंका आकुर्डी- निगडी-प्राधिकरण जैन श्रावक संघ द्वारा सन्मान

संघ अंतर्गत कार्यरत ॲक्टिव्ह महिला ग्रुप द्वारा भावना आकुर्डी- निगडी- प्राधिकरण जैन श्रावक संघ के प्रांगण मे चातुरमासार्थ विराजीत महाराष्ट्र सौरभ, उप्रवर्तिनी पुज्यनीय चंद्रकला श्री जी महाराज साहेब, वाणीकी जादुगर श्री स्नेहाश्री जी महाराज साहेब, मधुरकंठी श्री श्रुतप्रज्ञाश्री जी महाराज साहेब आदि ठाणा 3 के पावन निश्रामे आज गणधर तप आराधक 27 तपस्वीयोंका सन्मान चातुर्मास समितीके स्वागत अध्यक्ष श्रीमान मोतीलालजी एवं शारदाबाई चोरडीया, देवेंन्द्रजी एवं नंदाजी लुंकड़, संघाध्यक्ष सुभाषजी एवं कांताजी ललवाणी, तथा जैन कॉन्फ़्रेंस दिल्ली के भवन निर्माण के राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अशोकजी पगारिया के करकमलोद्वारा संप्पन्न हुये! एक्टिव ग्रुप के महिला समुह द्वारा पल्लवी नहार, सोनल सोनी, सारिका ओस्तवाल, मनिषा जैन द्वारा आयोजित भावा के कार्यक्रम में भारत के विविध राज्यों के संस्क्रुति का दर्शन स्तवन उद बो...

भाई के साथ प्रेम व सौहार्द का व्यवहार अतिउत्तम: साध्वी संयमलता

 रंजना भण्डारी व सुनीता छाजेड़ ने किया 9 के तप का प्रत्याख्यान तप के द्वारा हुआ तपस्वियों का अभिनंदन विजयनगर, बंगलौर : युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी की सुशिष्या साध्वीश्री संयमलताजी ठाणा 4 के सान्निध्य में तेरापंथ भवन, विजयनगर में चातुर्मासिक श्रावण मास में ‘समीकत की यात्रा’ विषय पर प्रवचन माला चल रही है। उपस्थित धर्म सभा को संबोधित करते हुए साध्वी संयमलता ने कहा कि हर भव्य प्राणी के लिए सिद्धत्व हेतु समकित प्रथम सीढ़ी हैं। समकित को प्राप्त होने के बाद सुरक्षित रखना और भी जरूरी है। विशेष पाथेय प्रदान करते हुए साध्वीश्री ने कहा कि इंसान दूसरों से स्नेह व मैत्री रखे, यह श्रेष्ठ व उत्तम है। पर अपने भाई के साथ प्रेम व सौहार्द का व्यवहार अवश्य करे, यह अतिउत्तम हैं। श्रावण विशेषत: तप के मौसम का माह होता हैं। विजयनगर में भी श्रावक समाज में तप का उत्सव सा माहौल बना हुआ हैं। आज दो बह...

लोगस्स तीर्थंकरों की स्तुति है : मुनि डॉ. ज्ञानेंद्र कुमार

आचार्य महाश्रमण के प्रबुद्ध सुशिष्य मुनि डॉ. ज्ञानेंद्र कुमार जी मुनि रमेश कुमार जी, मुनि पद्म कुमार जी एवं मुनि रत्न कुमार जी के पावन सान्निध्य में तेरापंथ धर्मस्थल में आयोजित आगम आधारित प्रवचनमाला में मंगलवार को मुनि डॉ. ज्ञानेंद्र कुमार ने कहा कि लोगस्स में तीर्थंकरों की स्तुति है। तीर्थंकरों की सेवा में हजारों देवता अहर्निश लगे रहते हैं, सेवा करने के लिए लालायित रहते हैं, फिर भी हम सांसारिक देवों की पूजा-अर्चना में लगे रहते हैं। यह कुछ ऐसा लगता है जैसे कोई हाथी की सवारी कर लेने के बाद गधे की सवारी करना चाहते हैं। हम श्रमणोपासक हैं अत: हम वीतराग के पथ पर आगे बढ़ें तथा मोक्ष के मार्ग को प्रशस्त करें अर्थात वीतरागी बनें, यह काम्य है।   मुनि रमेश कुमार ने कहा कि हमारा जीवन अध्रुव है, अशाश्वत है। हमारे जीवन में उतार-चढ़ाव, व विपरीत परिस्थितियां आती रहती हैं। तथा कुछ ऐसे भी क्षण आते हैं। ऐसी स...

“क्रोधावर विजय : परिवर्तनातून आत्मोन्नतीकडे”

प्रवचन – 29.07.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) परिवर्तन हे जीवनाचे अनिवार्य वैशिष्ट्य आहे. जशी भाकरी न फिरवल्यास ती करपते, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील परिस्थिती सुधारण्यासाठीही योग्य वेळी बदल आवश्यक असतो. या परिवर्तनाचा हेतू असतो आत्मोन्नतीचा मार्ग स्वीकारणे. भगवान महावीर स्वामींनी मोक्ष प्राप्तीसाठी चार मूलभूत मार्ग सांगितले – सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चारित्र्य आणि सम्यक तप. हेच चार मार्ग आपल्याला परमगतीकडे घेऊन जातात. त्याच्या विरुद्ध दिशा दाखवणारे चार अधोगामी मार्ग आहेत – क्रोध, मान, माया आणि लोभ. जो मनुष्य या अधोगतीच्या चार दोषांवर विजय मिळवून त्यांच्या जागी सम्यकत्व स्वीकारतो, तोच खरा पुरुषार्थी ठरतो. तोच आत्मा परमात्म्याच्या दिशेने प्रवास करू शकतो. या चार दोषांमध्ये सर्वप्रथम दोष आहे क्रोध. क्रोध मनुष्याला आंधळं करतो, विवेकहीन बनवतो. तो...

श्रद्धा परम दुर्लभ है: डॉ श्री वरुण मुनि जी

श्री गुजराती जैन संघ गांधीनगर में चातुर्मास विराजित दक्षिण सूर्य ओजस्वी प्रवचनकार डॉ श्री वरुण मुनि जी म .सा. ने धर्म सभा में उपस्थित श्रद्धालुओं को संबोधित करते हुए कहा कि श्रद्धा परम दुर्लभ है। धर्म पर जिस साधक की श्रद्धा मजबूत हो जाती है वह अपने जीवन का कल्याण करते हुए मोक्ष मार्ग की ओर अपने कदम आगे बढ़ा लेता है। मुनि श्री ने प्रवचन सभा में बहुत ही मार्मिक वैराग्यपूर्ण प्रेरक श्री तेतली पुत्र के कथानक पर सारगर्भित प्रकाश डालते हुए कहा कि धर्म की सम्यक आराधना ही जीव को शाश्वत सुख प्रदान करने वाली है। संसार के सब सुख क्षणिक और काल्पनिक स्वप्नवत है। आंख खुलते ही सब खत्म हो जाता है। सद्गुरु हमें जगाने आते हैं और मोक्ष का मार्ग बतलाने आते हैं। जो जागत है वो पावत है और जो सोवत है वो खोवत है। अर्थात् जो संसार की मोह निद्रा से जाग जाता है वो अपने जीवन का उत्थान कर लेता है और जो संसार के क्षणिक ...

जीवन में सरलता परमावश्यक : मुनि डॉ. ज्ञानेंद्र कुमार

तपस्वी भाई-बहन का तपोभिनंदन आचार्य महाश्रमण के प्रबुद्ध सुशिष्य मुनि डॉ. ज्ञानेंद्र कुमार, मुनि रमेश कुमार, मुनि पद्म कुमार एवं मुनि रत्न कुमार के पावन सान्निध्य एवं तेरापंथी सभा के तत्वावधान में सोमवार को स्थानीय तेरापंथ धर्मस्थल में मास्टर लोकेश भंसाली (13 वर्ष) एवं सुश्री प्रेरणा भंसाली (9 वर्ष) (सुपुत्र-सुपुत्री : अमित-सोनिका भंसाली) अठाई (8) की तपस्या के उपलक्ष्य में तपोभिनंदन समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर तेरापंथी सभा, गुवाहाटी की ओर से साहित्य एवं प्रशस्ति-पत्र प्रदान कर तपस्वी भाई-बहन के तप की अनुमोदना की गई। इस अवसर पर मुनि डॉ. ज्ञानेंद्र कुमार ने फरमाया कि तपस्या से मनुष्य की भीतरी शक्तियां जागृत होती हैं, जिससे विवेक भी जागृत होता है। तपस्वी व्यक्ति संघ एवं समाज का गौरव बढ़ाता है। मुनि रमेश कुमार ने कहा कि हमारे जीवन में अध्यात्म की भावना पुष्ट बनी रहे, वैसी भावना करते रहे...

मां-पिता का रिश्ता सबसे अहम – मुनि दीपकुमार

पल्लावरम में मुनि दीपकुमार के सान्निध्य में ‘महिमा जन्मदाता की’ कार्यशाला का हुआ आयोजन  पल्लावरम- तमिलनाडु : आचार्यश्री महाश्रमणजी के सुशिष्य मुनिश्री दीपकुमारजी के सान्निध्य में ‘महिमा जन्मदाता की’ कार्यशाला का सुंदर आयोजन तेरापंथ भवन, पल्लावरम में किया गया।  मुनिश्री दीपकुमारजी ने कहा कि माँ-पिता का रिश्ता दुनिया का सबसे महत्वपूर्ण रिश्ता होता है, क्योंकि वह रिश्ता जन्म से 9 माह पहले ही शुरू हो जाता है। वे लोग किस्मत वाले होते हैं, जिनके सिर पर मां-बाप का साया होता है। याद रखें माता-पिता बूढ़े पेड़ की तरह होते हैं, जो फल भले न दे पर छाया जरूर देते हैं। कहते हैं संसार में पृथ्वी बहुत विराट है, आकाश बहुत विशाल है और ब्रह्मांड अंतहीन है, किंतु माता-पिता की विशालता इससे भी अधिक है। माँ विश्व भर की लाखों शब्द संपदा वाले शब्द भंडार का सबसे छोटा, किंतु अपने आप में परिपूर...

संयम शाश्वत सुख का द्वार: प.पू. डॉ श्री वरुण मुनि जी

श्री गुजराती जैन संघ गांधीनगर में चातुर्मास विराजित दक्षिण सूर्य ओजस्वी प्रवचनकार डॉ श्री वरुण मुनि जी म सा ने सोमवार को धर्म सभा में उपस्थित श्रद्धालुओं को संबोधित करते हुए कहा कि संयम ही शाश्वत सुख का द्वार है। संयम की साधना ही जीव के सिद्धि का आधार है। संसार भटकाने वाला है और संयम की साधना जीव को इस संसार से तारने वाली है। इसलिए आगम शास्त्रों में वर्णन मिलता है और गुरु महाराज भी अपने प्रवचनों में यही धर्म शिक्षा प्रदान करते हैं कि उन महान संयमी आत्माओं ने तीर्थंकर परमात्मा की शरण में जाकर एक ही बार उनकी वाणी सुनकर संसार के समस्त भौतिक सुख वैभव,विलास के पदार्थों का त्याग कर दिया और आत्मा को शाश्वत सुख प्रदान करने वाले संयम को स्वीकार करते हुए धर्म की शरण ग्रहण कर अपनी संयम साधना से अपने आत्मा का कल्याण करते हुए परम पद मुक्ति मोक्ष को प्राप्त किया। जो भक्ति करता है वो अमर बन जाता है। उन्ह...

आपण जे मी-मी करतो ना, जे दिलं तेही आपलं नाही-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : या शरीराचा काहीही भरोसा नाही. ते केंव्हाही जाऊ शकते. म्हणूनच थोडेफार राहिलेले दिवस सेवेत घाला, हे मन भटकंती करणारं आहे, त्याचाही काही भरोसा नाही. ते भटकंती करेल याचा! म्हणूनच सुधर्मा स्वामी जे जम्बूू स्वामींना सांगतात त्याकडे लक्ष द्या, असा हितोपदेश वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना दिला. ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, पंजाबमध्ये एक म्हण आहे की, मनाला आवर घालयचा असेल तर जे ज्या ठिकाणी योग्य आहे, ते त्याठिकाणी नेऊन ठेवा म्हणजेच या मनाचीही शांती होईल आणि मन ही भटकंती करणार नाही. याच मनावर सारा खेळ अवलंबून आहे. साधनेत जसे सातत...

अपेक्षा सोडा, सुखी व्हा: प पू श्री मुकेश मुनीजी म सा

खरं तर माणसाला दुःखी कोणी करूच शकत नाही. पण त्याच्या स्वतःच्या स्वीकारण्याच्या प्रवृत्तीमुळे, नको त्या अपेक्षा बाळगल्यामुळे तो सहजपणे दुःखी होतो. हे समजण्यासाठी एक साधं उदाहरण घेऊ. समजा, तुम्ही २०० रुपयांचा मातीचा माठ घेतला आणि त्याच दिवशी खास पाहुण्यांच्या स्वागतासाठी २५० रुपयांचा फुलांचा बुके घेतला. पाहुणे आले, स्वागत झाले, आणि निघून गेले. संध्याकाळी कुणाच्या चुकीने तो माठ फुटला, तर तुम्हाला दुःख होईल. कारण तुमची अपेक्षा होती की हा माठ किमान १-२ वर्षं टिकेल. पण एका दिवसातच तो फुटला, त्यामुळे मनात वेदना निर्माण झाली. पण त्याच वेळी, बुके माठापेक्षा जास्त किमतीचा असूनही संध्याकाळी केराच्या टोपलीत जाणार हे आपल्याला आधीच माहीत असतं. त्यामुळे त्याबद्दल आपण दुःखी होत नाही. हीच खरी गंमत आहे! आपल्या जीवनातलं बहुतेक दुःख या अपेक्षांमुळेच येतं. म्हातारे आई-वडील सर्वाधिक दुःखी असतात तेही अपेक्षांमुळ...

Skip to toolbar