Featured News

प्रभू महावीर आमच्या जीभेवर आमच्या जीवनात नाही-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : प्रभू महावीर आज प्रत्येकाच्या जीभेवर आहेत. परंतू ते आमच्या जीवनात आहेतच, असे नाही म्हणूनच म्हटले आहे की, भगवान महावीर हे आमच्या जीवनात सुध्दा असायला हवेत, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले. ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, आत्मा अगर नसती तर दुकान नसती, आणि भगवान परत्माही नसता. आमच्या तुमच्यात आत्मा नसती तर काय झाले असते हे माहित नाही. मात्र आत्मा आहे म्हणून परमात्मा आहे. वीरत्थुई कमालची आहे. मैत्रीभाव असल्याशिवाय जैनत्व नाही. दिगंबर, श्रेश्वांतांबर काहीही नाही. केवळ मैत्रीभाव ठेवावाच लागेल. यथा नाम तथा वो, ...

भाव – आत्म्याची खरी ओळख

प्रवचन – 18.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) जैन धर्मात कर्म, आत्मा आणि मोक्ष यांचा अभ्यास करताना एक अत्यंत महत्त्वाचा शब्द वारंवार येतो – तो म्हणजे भाव. ‘भाव’ म्हणजे केवळ भावना किंवा मन:स्थिती नव्हे, तर आपल्या अंतर्मनाचा प्रवाह, आपली अंतःप्रवृत्ती आणि आपल्या आत्म्याची दिशा. जैन धर्म सांगतो की, कर्मबंधनाची निर्मिती केवळ आपल्या कृतींनी होत नाही, तर आपल्या कृतीमागील भावनांनी होते. एकच कृती वेगवेगळ्या भावनेतून केली, तर तिचा कर्मपरिणाम वेगळा होतो. एखाद्याला मदत केल्यावर अहंकाराने “मीच त्याला वाचवलं” अशी भावना आली, तर त्यात अहंकारबंधन तयार होतं, त्याच मदतीत करुणा आणि निःस्वार्थ भाव असेल, तर पुण्यबंधन होतं. भावांचे २ प्रकार • शुभ भाव: मैत्री, करुणा, क्षमा, दान, संयम, नम्रता यांसारख्या सद्गुणी भावना. • अशुभ भाव: क्रोध, अहंकार, लोभ, मत्सर, ईर्ष...

प्रभावशाली व्यक्तित्व की धनी थी महासतीजी श्री दर्शन प्रभा जी: डॉ वरुण मुनि जी

श्री गुजराती जैन संघ गांधीनगर में चातुर्मास विराजित दक्षिण सूर्य ओजस्वी प्रवचनकार डॉ श्री वरुण मुनि जी म. सा. ने दक्षिण सिंहनी शासन प्रभाविका श्रमण संघीय उप प्रवर्तिनी परम विदुषी महासतीजी डॉ. श्री दर्शन प्रभा जी म सा के सोमवार को बैंगलोर में संथारे सहित देवलोक गमन हो जाने पर अपने भाव पुष्प अर्पित करते हुए कहा कि आप संयम प्रिया, स्पष्ट वक्ता, सरलमना और बहुआयामी व्यक्तित्व की धनी महाश्रमणी साध्वी रत्ना थी। आपके जीवन में हमेशा ही मन्द मन्द मुस्कान नजर आती रहती थी। तप संयम में अनुरक्त सरल प्रकृति भाव वाली, तथा परिषहो को समभाव पूर्वक सहन करने वाली साधक आत्मा के सुगति प्राप्त होना सरल है। आप ज्ञान, दर्शन, और चारित्र साधना का अनूठा त्रिवेणी संगम थी। हमें भी कई बार आपके दर्शन, मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ। आपके सदैव वात्सल्यपूर्ण व्यवहार और जिनशासन की महती प्रभावना करने और श्रमण संघ संगठन को और मज...

शुभ कार्यो के रोकने में भी बाधक अन्तराय कर्म: साध्वी संबोधि

आत्मा में अनन्त शक्ति है। इस अनन्तशक्ति को प्रकट करने के लिए जो शक्ति चाहिए उसमें बाधा डालने वाला अन्तराय कर्म है। बहुत मेहनत के बावजूद भी अभीष्ट वस्तु का लाभ या अनुकूलता न मिल पाना, सम्पत्ति या सामग्री की प्रचुरता होने पर भी उपलब्ध सामग्री का उपयोग न कर पाना, दान देने का उत्साह जागृत न हो पाना और स्वयं को उत्साह हीन या असमर्थ महसूस करना इसी कर्म का प्रभाव है। जैसे राजा के आदेश देने पर भी भण्डारी धन प्रदान करने में आनाकानी करता है उसी प्रकार अन्तराय कर्म दान, लाभ, भोग-उपभोग की इच्छा पूर्ति में रुकावट डालता है तथा तप, संयम, त्याग की क्षमता को कुण्ठित कर देता है। अन्तराय कर्म के प्रभाव से प्राप्त वस्तुएं नष्ट या गायब होती हैं और हाथ में आई बाजी भी बिगड़ जाती है। भविष्य में प्राप्त होने वाले प्रत्येक प्रकार के लाभ में विघ्न पैदा करना इस कर्म का कार्य है। शक्ति होने पर भी जो परोपकार के कार्य न...

ह्या मनाला मारुन आपण पुढे कसे जाणार-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : जीवनात ह्या काही करायचे म्हटले तर मनाला मारुन कसे जमेल, त्यासाठी ह्या काहीही करा परंतू ह्या मनाला कधीही मारण्याचा प्रयत्न करु नका, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले. ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, जीवनात आपल्या जर का पुढे जायचे असेल तर ह्या मनाला मारुन कसे चालेल. म्हणूनच म्हणतो की, ह्या जीवनाला काही रंग – रुप द्यायचे असेल आणि ते पुढे जावे असे वाटत असेल तर ह्या मनाला मारु नका. परमात्म्याला जोडायचे असेल तर मनाला मारुन कसे चाललेल. ह्या आत्मामुळेच सर्व काहीही आहे. असा विचार करा. आत्म्यातूनच परमात्मा ही ...

 51 साधकों ने की एकदिवसीय साधुसम साधना 

साधक साधना शिविर का हुआ आयोजन किलपॉक, चेन्नई : भारतीय संस्कृति के उत्थान में सन्त महात्माओं का महत्वपूर्ण योगदान रहा है। वर्तमान युग में इस संत संस्कृति संवर्धन के सोद्देश्य भिक्षु निलयम,किलपाॅक में मुनि मोहजीतकुमार ठाणा 3 के सान्निध्य में तेरापंथ युवक परिषद के तत्वावधान में किशोर मंडल, किलपॉक के द्वारा एकदिवसीय साधक साधना का विशिष्ट उपक्रम चला। जिसमें 51 सदस्यों ने भाग लेकर अपने आप को साधुचर्या से सम्बद्ध किया।  प्रातःकाल सूर्योदय के साथ ही मुनि मोहजीतकुमार ने सभी साधको को साधना की उपसम्पदाओं से संकल्पित करवाया। सभी साधक मुनि वेशभूषा में रहे। साधक संरक्षक श्री ताराचंद बरलोटा ने संभागी साधकों को रजोहरण प्रदान किया। मुनि जयेशकुमार ने भगवान महावीर द्वारा उल्लेखित साधुचर्या की तरह सभी साधकों को पूर्ण जागरूकता के साथ पूरा दिन बिताने की प्रेरणा दी। उसके पश्चात उन्होंने 10 साधक लीडरों की नियुक्त...

हर एक आत्मा में परमात्मा का निवास है : श्री वरुण मुनि जी

श्री गुजराती जैन संघ गांधी नगर बंगलौर में चातुर्मास हेतु विराजमान दक्षिण सूरज ओजस्वी प्रवचनकार डॉ. श्री वरुण मुनि जी महाराज ने प्रवचन करते हुए कहा कि दीन, दुखी और पीड़ित प्राणियों की अनदेखी करना साक्षात धर्म और परमात्मा का अपमान करने के समान है। हर एक आत्मा में परमात्मा का निवास माना गया है। उसकी सेवा में समर्पित होना चार धामों की यात्रा करने के बराबर है। हर एक धार्मिक स्थान सेवा का केंद्र बने। उन्होंने कहा कि अहिंसा, दया और तपस्या सभी धर्मों से श्रेष्ठ धर्म है, सेवा धर्म सबसे कठिन है। सभी धर्मों की उपासना पद्धति अलग-अलग हो सकती है, परंतु सेवा को सभी धर्मों ने पहला स्थान दिया है। उन्होंने बताया कि यदि कोई प्राणी तड़प रहा हो और हम मौन दर्शक बने रहें, तो यह मनुष्य को धार्मिकता का पात्र नहीं बनने देता। सेवा और सहयोग धर्म के दो स्तंभ हैं। इनके बिना धर्म अधूरा है। उन्होंने कहा कि धर्म कोई भी हो...

अश्रय भावना – खरा आधार कोणता ?

प्रवचन – 16.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) भगवंत महावीर स्वामींनी आपल्या मोक्षमार्गावर चालण्यासाठी 12 भावनांचे चिंतन सांगितले आहे. त्यातील दुसरी भावना आहे “अश्रय भावना”. ‘अश्रय’ म्हणजे आधार. आपण नेहमी कोणाचा तरी, कशाचा तरी आधार घेत जगत असतो – पैसा, मान-सन्मान, पद, सत्ता, नातेसंबंध, शरीर, सौंदर्य… पण विचार करा, हे सारे किती टिकणारे आहे? जैन धर्म सांगतो की, ज्याचा आधार बदलता, नश्वर, क्षणिक आहे, तो खरा आधार नाही. खरा आधार तोच, जो शाश्वत, अविनाशी आहे – आणि तो म्हणजे आत्मा व धर्म. उदाहरण १: समजा एखाद्याने आपले घर वाळूत बांधले, तर पहिल्या पावसात ते कोसळेल. पण जर मजबूत दगडावर पायाभरणी केली, तर कितीही वारा-पाऊस आला तरी घर टिकून राहील. तसेच, जर आपण नश्वर गोष्टींवर आधार ठेवला, तर दुःख येणारच. पण जर आपण धर्मावर, आत्मज्ञानावर आधार ठेवला, तर कोणत्याही परिस्थि...

आपल्या मुळाला कधी विसरु नये-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : माणसाने आपल्या मुळाला कधीच विसरले नाही पाहिेजे. कारण जो मनुष्य आपल्या मुळाला विसरतोे तो जैन आहे, वाटत नाही, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले. ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, काल राष्ट्रीय सण होता तर आज श्रीकृष्ण जन्माष्टी म्हणजे धार्मिक सण आहे. हमारे जैन परंपरांमें ये त्योहार मनाया जाता है, असे सांगून ते म्हणाले की, जेल और जंगल से जिनकी सुरुवात हुई है, उनका जीवन कैसा रहा होगा, जेलमध्ये जन्म तर शेवट हा जंगलात झाला. त्यांचं मधलं जीवन कसे असेल? हे तुम्ही आम्ही जाणलं पाहिजे. जिसके जन्म से पहिले ही मृत्यू का व...

जैन धर्म का मौलिक इतिहास की पुस्तकों पर स्वाध्याय प्रश्न मंच प्रतियोगिता

चेन्नई सहित अखिल भारतीय स्तर पर जैन धर्म का मौलिक इतिहास की पुस्तकों पर स्वाध्याय प्रश्न मंच प्रतियोगिता चेन्नई सहित अखिल भारतीय स्तर पर इतिहास मार्तण्ड आचार्य भगवन्त पूज्यश्री हस्तीमलजी म.सा द्वारा रचित जैन धर्म का मौलिक इतिहास की चालीस पुस्तकों पर स्वाध्याय प्रश्न प्रतियोगिता के रुप में स्पर्धाएँ आयोजित की जा रही हैं | जैन रत्न हितैषी श्रावक संघ तमिलनाडु के निवर्तमान कार्याध्यक्ष आर. नरेन्द्रजी कांकरिया ने बताया कि आचार्य भगवन्त पूज्यश्री हीराचंद्रजी म.सा की आज्ञानुवर्तिनी व्याख्यात्री महासतीजी श्री सुमतिप्रभाजी म.सा के इस वर्ष चेन्नई चातुर्मास में मासिक द्वितीय प्रश्न मंच कार्यक्रम जैन इतिहास के प्रसंग रविवार 17 अगस्त 2025 का किलपाक में सामायिक स्वाध्याय भवन में आयोजन होगा,जिसमे चेन्नई महानगर के अनेक क्षेत्रों से श्रावक श्राविकाएं व युवक ग्रुप रुप में भाग लेंगे,जो जैन धर्म के इतिहास प्र...

गुरु अमर सम्मान के लिए प्रविष्टियाँ आमंत्रित

सितम्बर-2024 में श्रुताचार्य, वाणी भूषण, साहित्य सम्राट पूज्य प्रवर्तक श्री अमरमुनिजी महाराज सा. के संयम अमृत वर्ष का शुभारंभ हुआ। गुरु अमर संयम अमृत वर्ष (2024-25) के उपलक्ष्य में देशभर में अनेक सेवाकार्य तथा आयोजन हुए। जिनमें उपप्रवर्तक पंकजमुनिजी एवं अमरशिष्य डॉ. वरुणमुनिजी की मंगल प्रेरणा जुड़ी रही। इस क्रम में अ. भा. गुरु अमर संयम अमृत वर्ष आयोजन समिति की ओर से श्रुत संवर्धन तथा विशिष्ट सेवाओं की अनुमोदनार्थ गुरु अमर वार्षिक सम्मान श्रृंखला का प्रवर्तन किया गया। प्रथम सम्मान समारोह ज्ञान पंचमी, 6 नवम्बर 2024 को बेंगलुरु में हुआ था। वर्ष 2025 के सम्मानों के लिए प्रविष्टियाँ आमंत्रित की जा रही हैं । ये सम्मान निम्नलिखित श्रेणियों में दिए जाएँगे- 1. *गुरु अमर श्रुतसेवा सम्मान*  जैन धर्म,दर्शन, आगम और साहित्य के क्षेत्र में असाधारण योगदान के लिए।     2 . *गुरु अमर श्रावकरत्न/ श्राविका रत्...

भगवान महावीरांनाही खूप त्रास सहन करावा लागला-प.पू.रमणीकमुनीजी म.सा.

जालना : भगवान महावीरांना खूप काही अपमान सहन करावा लागला. काठ्यांनी मारहाण त्यांना सहन करावी लागली, आपण तर त्यांच्यापुढे काहीच नाहीत, असे वाणीचे जादुगार श्रमण प.पू. रमणीकमुनीजी म.सा. यांनी येथे बोलतांना सांगितले. ते गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित विशेष प्रवचनात श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार प.पू. रमणीकमुनीजी म.सा.बोलत होते. यावेळी विचार पिठावर अन्य साध्वींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना श्रमणसंघीय सलाहकार, वाणीचे जादुगार, प.पू.रमणीकमुनीजी म. सा. म्हणाले की, कोणत्या ना कोणत्या कारणाने सद्गुरुंशी जोडून रहा, यही प्रबोध बनता है। विरत्थुई का आनंद अद्भूत है। दुनियाभर में हर हस्थीयोंओं से मिले होगे। पर इस हस्तीओंसे एकबार मिलो, फीर देखो। ये क्या ऐसी वैसी हस्ती नही है । आज फीर ग्यारावी गाथा का उच्चारण उन्होंनें कीया। ते म्हणाले की, मुख्य दोन ग्रह आहेत. एक चंद्र आणि दुसरा सुर्य ! ...

Skip to toolbar