प्रवचन – 25.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) बर्याचदा लोकांच्या मनात ब्रह्मचर्य हा शब्द आला की केवळ स्त्री–पुरुष संबंध न ठेवणे, इतकेच त्याचे स्वरूप समजले जाते. पण प्रत्यक्षात ब्रह्मचर्याचा अर्थ फार व्यापक आहे. ब्रह्मचर्य या शब्दाचा साधा अर्थ घेऊ तर ब्रह्म म्हणजे परब्रह्म, आत्मा; आणि चर्य म्हणजे आचरण. म्हणजेच आत्म्याशी संबंधित आचरण. ब्रह्मचर्य म्हणजे – इंद्...
जालना : जालना शहरातील जैन समाजात सध्या सुरू असलेल्या पर्यूषण पर्वाचा आज पंचवा दिवस मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळच्या मंगलाचरणाने व अंतःकृत दशांग सूत्र पठणाने या पावन दिवसाचा शुभारंभ झाला. आजच्या पंचम दिनाचा मुख्य आकर्षण ठरले प. पू. रमणिकमुनीजी म.सा. यांचे ओजस्वी प्रवचन. आपल्या गाढ ज्ञानाने आणि प्रभावी वाणीने त्यांनी अर्जुनमाली चरित्र कथन करून भाविकांना जीवनातील संय...
पर्युषण महापर्व के पॉंचवे दिवस पर भ. महावीर स्वामीजी के “ जन्म- वाचना” एवं भगवान महावीर स्वामी के जीवन पर आधारित जन्मोत्सव नाटिका का आयोजन! आज आकुर्डी -निगडी-प्राधिकरण श्री संघके प्रांगण मे उपप्रवर्तिनी महाराष्ट्र सौरभ पुज्यनीय चंद्रकलाश्री जी महाराज साहेब, वाणीके जादुगर पुज्यनीय स्नेहाश्री जी महाराज साहेब एवं मधुरकंठी पुज्यनीय श्रुतप्रज्ञाश्री जी महाराज साहेब के पावन सानिध्य मे पर्वाधिरीज पर्युषण...
चेन्नई के बेसिन वाटर वर्क्स स्ट्रीट साहूकारपेट में स्थित स्वाध्याय भवन में भादप्रद कृष्ण अमावस्या को पक्खी पर्व जप-तप- त्याग पूर्वक मनाया गया | आर नरेन्द्रजी कांकरिया व वीरेन्द्रजी ओस्तवाल द्वारा आलोयणा का पाठ किया गया | पक्खी पाक्षिक पर्व पर स्वाध्यायी बन्धुवर श्री गौतमचन्दजी मुणोत उम्मेद राजजी बागमार आर गौतमचन्दजी बागमार उच्छबराजजी गांग ,गौतमजी बागमार,शिखरजी छाजेड़ विराटजी छाजेड़ एच प्रकाशचन्दजी व...
सपने कभी पूरे नहीं होते और संकल्प कभी अधुरे नहीं रहते। जीवन संकल्प में है; संकल्प के बिना जीवन स्वप्न है और संकल्प है तो स्वप्न भी सत्य हो जाते हैं। संकल्प ही वह कीमिया है जो कंकर-पत्थरों को हीरों में बदल देती है और उसके अभाव में प्राप्त अवसर भी चूक जाते हैं। एक बीज का घनीभूत संकल्प ही उसे कष्ट, प्रतिकूलता और परिताप को सहने की क्षमता देता है। चाहे वह स्वेच्छा से सहन को या मजबूरी से परन्तु वह बीज क...
पर्युषण महापर्व में आज मनाया गया व्रत चेतना दिवस श्रीमती सुजाता बोथरा के 9 (नौ) के तप का अभिनंदन आचार्य महाश्रमण के प्रबुद्ध सुशिष्य मुनि डॉ. ज्ञानेंद्र कुमार जी , मुनि रमेश कुमार जी , मुनि पद्म कुमार जी एवं मुनि रत्न कुमार जी के पावन सान्निध्य एवं श्री जैन श्वेताम्बर तेरापंथी सभा के तत्वावधान में सभी संघीय संस्थाओं के सहयोग से रविवार को पर्वाधिराज पर्युषण महापर्व का पांचवां दिन व्रत चेतना दिवस के...
प्रवचन – 24.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) जैन धर्म आपल्याला शिकवतो – “जीवो जीवस्य साहाय्यम्” म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाला मदत करणे हेच खरे धर्म आहे. ‘सेवा’ ही केवळ देहाने केलेली मदत नसून ती आत्म्याची निर्मळ भावना आहे. तत्त्वार्थसूत्रात आचार्य उमास्वाती यांनी म्हटले आहे –“परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम्” (दुसऱ्याचे कल्याण करणे हे पुण्य, आणि दुसऱ्याला दु...
श्री गुजराती जैन संघ गांधीनगर में चातुर्मास विराजित दक्षिण सूर्य ओजस्वी प्रवचनकार डॉ श्री वरुण मुनि जी म.सा. ने पर्व पर्यूषण के पांचवें दिन रविवार को धर्म सभा में उपस्थित श्रद्धालुओं को अन्तगड सूत्र के माध्यम से क्षमा के सागर एवं अपूर्व सहनशीलता के धनी महान साधक मोक्षगामी आत्मा अर्जुनमाली के प्रेरणादायी कथानक पर सारगर्भित प्रकाश डालते हुए कहा कि अर्जुनमाली ने छह महीने में कर्म बांधे और छह महीने मे...
रत्न स्वर्ण महोत्सव के तहत श्री जैन रत्न युवक परिषद् तमिलनाडु द्वारा 24 अगस्त रविवार को चेन्नई महसनागर में 12 व्रती श्रावक-श्राविका महाअभियान रत्न स्वर्ण महोत्सव के अन्तर्गत आचार्य प्रवर 1008 श्री हीराचन्द्रजी म. सा,भावी आचार्य प्रवर श्री महेंद्रमुनिजी म.सा की विशेष प्रेरणा से श्रावक- श्राविकाओं को 12 व्रतों या उनमें से कुछ व्रतों को ग्रहण करने एवं करवाने हेतु अखिल भारतीय श्री जैन रत्न युवक परिषद ...
जालना, 23 ऑगस्ट: जालना शहरात सुरू असलेल्या पर्युषण पर्वामुळे जैन समाजात भक्ती, आत्मशुद्धी आणि आध्यात्मिकतेची लाट आली आहे. आठ दिवस चालणाऱ्या या पर्वात दररोज होणाऱ्या प्रवचन, उपवास, सामायिक व तपश्चर्येमुळे भाविकांना आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव मिळत आहे. चौथ्या दिवशीची आध्यात्मिक सुरुवातपर्युषण पर्वाच्या चौथ्या दिवशी, मंगलाचरण आणि ‘अंतःकृत दशांग सूत्र’ पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पूज्य र...
मानव जीवन अनेक घटना और दुर्घटनाओं का एक मेला है। इस मेले में अनेक व्यक्तियों के साथ गुजरते हुए कुछ तनाव, टकराव और बिखराव के प्रसंग होते रहते हैं। जिससे मनुष्य का दिमाग अनेक प्रश्न, उलझन, समस्या और गलतफहमियों का शिकार बन जाता है। इस तरह की ग्रंथियों से उसका मन बोझिल बना रहता है। यदि चिन्तन की गहराई में जाकर इन सारी ग्रंथियों का मूल कारण खोजा जाए तो वह है आग्रह अपने ही सोच-विचार को सच मानकर उसके साथ...
प्रवचन – 23.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) जैन धर्मात आत्मशुद्धी व साधनेच्या मार्गावर चालण्यासाठी अनेक भावनांचे वर्णन केले आहे. त्यामधील एक महत्त्वाची भावना म्हणजे प्रमोद. प्रमोद म्हणजे श्रेष्ठ गुणांनी युक्त साधूंप्रति आदर, गौरव व आनंद व्यक्त करणे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर – थोर संत, आचार्य, साधू, विद्वान यांच्या गुणांची प्रशंसा करणे आणि त्यांच्या साध...