Featured News

सर्व संग त्यागी तत्त्व के अनुरागी होते है क्षमाश्रमण

*☀️प्रवचन वैभव☀️*   *🪷 सद् उपदेशक:🪷* *युग प्रभावक कृपाप्राप्त* मुनि श्रीवैभवरत्नविजयजी म.सा. ✒️ 8️⃣6️⃣ 🖤 *_426)_* सर्व संग त्यागी तत्त्व के अनुरागी होते है क्षमाश्रमण.! *_427)_* जगत में प्राप्त समस्त पदार्थो का भक्षण कर लें तो भी रसनेंद्रिय तृप्ति असंभव हैं.! *_428)_* किसी को मेरे कारण कोई दुख पीड़ा न पहुंचे ये प्राथमिक गुण है साधु का.! *_429)_* साधु के शत्रु बहोत हो सकते है लेकिन साधु किसी को अपना शत्रु नहीं मानते.! *_430)_* जैसा आहार वैसे विचार परिणाम, इस कारणसे साधु के लिए आहार के कठिनतम नियम परमात्मा ने बताए है.! *(श्री ओलीजी पर्व प्रवचन-६)*   *🦚श्रुतार्थ वर्षावास 2024🦚*  

ज्ञान हे कधीच वाया जाणारे नसते-साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा.

Sagevaani.com /जालना: ज्ञान हे कधीच वाया जात नाही. आपली आत्मा ही प्रबळ असली की सर्व प्रश्न आपोआप सुटतात. म्हणून मनुष्याला ज्ञान हे पाहिजेच, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला.               तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. नमोकार या गितावर आधारीत पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, तीन लक्ष्मी असतात. चौथी असते ती सरस्वती याने की बुध्दी की देवता! या तिन्ही देवी जाण्यासाठी उत्सुक असतात. तो सेठजी म्हणतो, तू चंचल आहे, तुला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तू थांबणार नाहीस, असे म्हणून तो सेठजी लक्ष्मीला जायला सांगतो. तेव्हा या तिघींही सरस्वतीला म्हणतात तूह...

इच्छाओं को काबु मे लाने का नाम है तप- डॉ. राज श्री जी म.सा.

आत्मा के अंदर होने वाले दर्द को तप आराधना के माध्यम से मिटा सकते हो! इच्छाएँ अनंत है, इच्छाओं को काबु मे लाने का नाम है तप – डॉ. राज श्री जी म.सा.l आज आकुर्डी स्थानक भवन में ललवाणी परिवार द्वारा सामुहिक सजोड प्रार्थना का आयोजन किया गया था! नवपद आयंबील ओली तप आराधना जारी है! “ श्रीपाद चरित्र “ वाचन डॉ. मेघाश्री जी करते है! आज स्थानक भवनमे 3 महापुरुषो के जन्मोत्सव एवं दिक्षा दिवस आध्यात्मिक रुप से एवं गुणानुवाद से मनाया गया! युवाचार्य श्री पु. महेंन्द्र ऋषिजी म.सा. का जन्मदिवस एवं प्रज्ञा महर्षि पु. गणेश मुनीजी म. सा.एवं महाश्रमण पु. जिनेंन्द्र मुनीजी म. सा. का दिक्षा दिन मनाया गया! डॉ. राज श्री जी। डॉ.मेघाश्री जी महा साध्वी जिनाज्ञा श्री जी ने प्रवचन, भजन द्वारा और प्रा. शारदा जी चोरडीया, सौ नीता जी ओस्तवाल ने गुरुभगवंतो के गुण विशेष धर्म सभा में रखे!

बेटी धन की पेटी

आज एक सुंदर सा माहौल बना बेटी के बारे में बहू के बारे में बहुत सुंदर बताया गया प पू धैर्याश्रीजी म सा ने बेटियों पर एक सुंदर गीतिका पेश की प पू आगमश्रीजी म सा ने बताया बेटियां दो घर की पहचान एक में जिसने जन्म लिया है दूसरे में बसे है प्राण। बेटी धन की पेटी जिमावे घी ने बाटी प्रेम स्नेहा वात्सल्य की नाती तू संस्कारों की भारी हैl पोटी भारतीय संस्कृति में बेटी का बहुत ही गौरवपूर्ण और सम्मान पूर्ण स्थान हैl यह सार्वभौम सत्य है कि भारत की बेटी ने डेविड सतीत्व का स्थान पाया हैl लक्ष्मी सरस्वती दुर्गा काली महाकाली भवानी इन्होंने देवत्व पाया ब्राह्मी सुंदरी कौशल्या सीता दुर्गावती चंदन इन्होंने सतीत्व 16सतीयों में स्थान पायाl यह भी तो किसी न किसी की बेटीया थी आदर्श नारी बनाने की पहली सीढ़ी है बेटी एक अच्छी सी संस्कृत बेटी ही अच्छा कार्य कर सकती हैl ब्राह्मी सुंदरी दोनों ऋषभदेव की बेटियां थीl आज तो ...

दसरा आपण का साजरा करतो-साध्वी सत्यसाधनाजी म. सा.

जालना : रावण तसा काहीही वाईट नव्हता, त्याच्याकडून फक्त एक अपराध झाला होता. तो अपराधच त्याला बदनामीत रुपांतरीत झाला. आणि त्याला जन्मभर डाग लागला. त्यामुळेच आपण रावणाचा व्देष करु लागलो परंतू त्याला दहा तोंडे असतात, हे कुणी पाहिले? त्याला हे तोंड केव्हापासून आले, याची सुध्दा एक आख्यीका आहे, असे प्रतिपादन साध्वी प.पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना केले. तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. तत्पूर्वी साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी कालच्या प्रचवनाचा थोडक्यात आढावा घेऊन त्या म्हणाल्या की, आचार्य हे पद मोठे असले तरी त्यानंतर उपाध्याय पद सुध्दा आले. हे पद मुख्यमंत्र्यांप्रमाणे आहे, असे सांगून त्यांनी श्रीपाळ आणि नैनासुंदरीची प्रवचनातून इंत्यभूत माहिती दिली. त्यानंतर संधारा प्रवर्तिका साध्वी प. पू.सत्यसाधनाजी यांनी मार्गदर्शन केल...

गुरु हे सर्वात. मोठे -साध्वी सत्यसाधनाजी म. सा

जालना : गुरु हे सर्वात मोठे आहेत. गुरुशिवाय कोणतेही काम पूर्णत्वास जात नाही, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. असा हितोपदेश साध्वी प.पू. सत्यसाधनाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला. तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. तत्पूर्वी साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी कालच्या प्रचवनाचा थोडक्यात आढावा घेऊन त्या म्हणाल्या की, राजा श्रीपाळ म्हणतो की, आपण खूप दयाळू आहात. आपण माझ्याकडे भोजन करायला यावे, अशी विनंती राजा श्रीपाळ यांना करतो, परंतू ना ओळख ना पाळख तरीही हा माणूस आपल्याला का म्हणून बोलावत असेल. असे म्हणून श्रीपाळ शेवटी त्याच्याकडे भोजन करायला जातात. जेवता- जेवता राजा आपल्या मुलीशी विवाह करण्याचे त्यांना सांगतात. ते थोडावेळ दबकतात. शेवटी तयार होतात. धुमधडाक्यात दोघांचाही विवाह होतो. ते दोघेही आनंदीत राहतात, असे सांगून त्यांनी श्रीपाळची प...

श्रीअरिहंत के विरह में आचार्य सन्मार्ग संवाहक है

*☀️प्रवचन वैभव☀️*   *🪷 सद् उपदेशक:🪷* *युग प्रभावक कृपाप्राप्त* मुनि श्रीवैभवरत्नविजयजी म.सा. ✒️ 8️⃣4️⃣ 💛 *_416)_* श्रीअरिहंत के विरह में आचार्य सन्मार्ग संवाहक है.! *_417_* शुद्ध शास्त्रोक्त प्ररूपणा जैनाचार्य की पहचान हैं.! *_418)_* अंतर में समर्पण हो तो व्यवहार में, आचार में विनय नम्रता प्रगट होते ही हैं.! *_419)_* दुष्ट राजवी से उत्तम साधक बन गए ऐसे प्रदेशीराजा के उपकारी थे श्रीकेशी गणधर.! *_420)_* अनुकूलता छोड़कर कंटक छाए मार्ग पर चले, क्रियोद्धार से संयमधर्म की, अभिधान सर्जन से ज्ञानमार्ग की सेवा करनेवाले थे सूरि राजेन्द्र.! *(श्री ओलीजी पर्व प्रवचन-४)*   *🦚श्रुतार्थ वर्षावास 2024🦚*   🌷 *प्रवचन ग्रुप से जुड़ने हेतु* *ब्लू लिंक पर क्लिक करिए..*  

साधना सिद्धि का विशिष्ट समय होता नवरात्र : साध्वी डॉ॰ गवेषणाश्री

 नव दिवसीय आध्यात्मिक अनुष्ठान का हुआ समापन   Sagevaani.com /माधावरम्, चेन्नई: युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी की सुशिष्या साध्वी श्री डॉ गवेषणाश्रीजी ठाणा 4 के साथ में नौ दिन का नवरात्र का अनुष्ठान बहुत ही जागरुकता और उत्साह के साथ किया गया।  साध्वी श्री डॉ गवेषणाश्रीजी ने कहा कि- हर दिन, हर पल, हर समय अपने आप में मंगल होता है। पर इन 365 दिनों में कुछ दिन खास माने जाते हैं, इसमें भी नवरात्र का समय साधना की दृष्टि से तंत्र, मंत्र और यंत्र की अपेक्षा प्रभावशाली माना जाता है। जो तांत्रिक होते है, उनकी साधना सिद्धि का विशिष्ट समय माना जाता है। इसीलिए इन मैली विद्या से सुरक्षित रहने का एक मात्र उपाय है तो वह है- विशेष मंत्रों की साधना।  साध्वी श्री मयंकप्रभा ने कहा कि मंत्र विविध शक्तियों का खजाना है। सभी धर्मों में मंत्र जप की परम्परा रही है। प्रत्येक अक्षर अपने आप में मंत्र है, शक्ति ह...

सिद्ध प्रभु की पहचान अरिहंत प्रभु कराते है 

*☀️प्रवचन वैभव☀️*   *🪷 सद् उपदेशक:🪷* *युग प्रभावक कृपाप्राप्त* मुनि श्रीवैभवरत्नविजयजी म.सा. ✒️ 8️⃣3️⃣ 💛 *_411)_* सिद्ध प्रभु की पहचान अरिहंत प्रभु कराते है इसलिए उनको प्रथम वंदन.! *_412)_* तप करना श्रेष्ठ हैं.. तप करने की शक्ति नही है तो कमसेकम तप करनेवाले की निंदा अन्तराय मत करो.! *_413)_* कैसे होता कर्मबन्ध कैसे होती कर्म निर्जरा इसका विज्ञान समझना ही सिद्धत्व की प्राप्ति का मार्ग हैं.! *_414)_* धर्म का प्राथमिक ध्येय समकित अंतिम ध्येय निर्वाण..! *_415)_* जहां से हमें कोई निकाल न सके वही हमारा अपना स्थान है, सिद्धशिला के अतिरिक्त विश्व में ऐसा कोई स्थान नहीं है.! *(श्री ओलीजी पर्व प्रवचन-3)*   *🦚श्रुतार्थ वर्षावास 2024🦚*  

आचार्यांसारखं वर्तन जीवनात उतरवलं तर आपणही परमात्मा बनू शकतो-हर्षप्रज्ञाजी

Sagevaani.com /जालना: आपण आपल्या आयुष्यात आचार्यांसारखं वर्तन उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपला देह सुध्दा परमात्मा बनल्याशिवाय राहणार नाही, परंतू त्यासाठी आपल्याला आचार्यंसारखं जीवन जगावे लागेल, असा हितोपदेश साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. यांनी येथे बोलतांना दिला. तपोधाम परिसरातील गुरु गणेश सभा मंडपात चार्तुमासानिमित्त आयोजित प्रवचनात त्या बोलत होत्या. यावेळी विचारपीठावर संथारा प्रेरिका उपप्रवर्तीनी प. पू. सत्यसाधनाजी म. सा व अन्य काही साध्वींची याप्रसंगी उपस्थिती होती. पुढे बोलतांना साध्वी प.पू. हर्षप्रज्ञाजी म. सा. म्हणाल्या की, श्रीपाळ आणि नैनासुंदरीचं आयुष्य कसं होतं? याचाही विचार करायला हवा. सासू-सासर्‍यालाही आपला जावई ओळखू येत नाही. म्हणूनच नैनासुंदरीची आई आणि वडीलसुध्दा नैनासुंदरीला दोष देऊ लागले होते. परंतू मधल्या व्यक्तींनी तिच्या आई- वडीलांना समजावून सांगितल्यानंतर हाच आपला जाव...

चक्रवर्ती के लिए विजय प्राप्त करने योग्य  क्षेत्र को विजय कहा जाता है

*विंशत्यधिकं शतम्* *📚💎📚श्रुतप्रसादम्* 🪔 *तत्त्वचिंतन:* *मार्गस्थ कृपानिधि* *सूरि जयन्तसेन चरणरज* मुनि श्रीवैभवरत्नविजयजी म.सा.   8️⃣1️⃣ 🏳️ चक्रवर्ती के लिए विजय प्राप्त करने योग्य क्षेत्र को विजय कहा जाता है.. 🌎 ढाई द्वीप में कुल 170 विजय है.! 5 भरत क्षेत्र की 5 विजय 5 ऐरावत क्षेत्र की 5 विजय 5 महाविदेह की 160 विजय… 👑 चक्रवर्ती 170 विजय में प्रत्येक विजय के 6 खंड के सभी देव देवी राजा महाराजा पर विजय प्राप्त करते है तब दिग्विजय पूरा होता है.! 🪔 बरसों तक दिग्विजय करके प्राप्त सत्ता संपत्ति ऐश्वर्य चक्रवर्ती को दुर्गति से नही बचा सकते.. यदि दीक्षा ग्रहण करे तो ही उसे सदगति मिलती है बाकी उसकी नर्क निश्चित है..! *📖श्रीलघु संग्रहणी ग्रंथ📖*   *🦚श्रुतार्थ वर्षावास 2024🦚*

Oath taking ceremony of Terapanth Professional Forum, Chennai organised

Smt. Babita Chopra became President and Shri Jayesh Daga became Secretary  Sagevaani.com /Madhavaram, Chennai: The oath taking ceremony of the newly formed team of Terapanth Professional Forum (TPF) Chennai was organized at Tirthankara Samavasaran, Jain Terapanth Nagar under the guidance of Sadhvi Dr. Gaveshnashriji Thana-4, the learned disciple of Acharya Shree Mahashramanji.  The program started with the Navratri Anusthan of Sadhvishriji. President Shri Prasanna Bothra gave the welcome address and thanked everyone for their cooperation and support during his 2-year tenure and conveyed his best wishes to the newly formed team and handed over the charge with all possible cooperation. TPF South Zone President Shri Vikram Kothari threw light on the activities of Terapanth Professional Forum....

Skip to toolbar