प्रवचन – 25.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) बर्याचदा लोकांच्या मनात ब्रह्मचर्य हा शब्द आला की केवळ स्त्री–पुरुष संबंध न ठेवणे, इतकेच त्याचे स्वरूप समजले जाते. पण प्रत्यक्षात ब्रह्मचर्याचा अर्थ फार व्यापक आहे. ब्रह्मचर्य या शब्दाचा साधा अर्थ घेऊ तर ब्रह्म म्हणजे परब्रह्म, आत्मा; आणि चर्य म्हणजे आचरण. म्हणजेच आत्म्याशी संबंधित आचरण. ब्रह्मचर्य म्हणजे – इंद्रियांवर विजय मिळवणे. त्यांना नियंत्रणात ठेवणे. इंद्रियांच्या विषयांमध्ये अडकून न पडणे. आत्म्याचे स्वरूप जाणून त्यात रममाण होणे. आपल्या अंतरिक ऊर्जेचा अपव्यय न करता ती ऊर्जा आत्म्याच्या उन्नतीसाठी वापरणे. जेव्हा आपण इंद्रियांना स्वैर सोडतो तेव्हा मन विषयांमध्ये गुंतून जाते. डोळे सुंदर दृश्यात, कान गोड आवाजात, जिभेवर चविष्ट पदार्थात, नाक सुगंधात आणि त्वचा स्पर्शात गुंतते. हे गुंतणे म्हणजे आत्म्याचे ...
जालना : जालना शहरातील जैन समाजात सध्या सुरू असलेल्या पर्यूषण पर्वाचा आज पंचवा दिवस मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळच्या मंगलाचरणाने व अंतःकृत दशांग सूत्र पठणाने या पावन दिवसाचा शुभारंभ झाला. आजच्या पंचम दिनाचा मुख्य आकर्षण ठरले प. पू. रमणिकमुनीजी म.सा. यांचे ओजस्वी प्रवचन. आपल्या गाढ ज्ञानाने आणि प्रभावी वाणीने त्यांनी अर्जुनमाली चरित्र कथन करून भाविकांना जीवनातील संयम, क्षमा आणि आत्मशुद्धीचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून दिले. मुनीश्रींनी सांगितले की अर्जुनमाली हा सुरुवातीला साधा माळी होता. तो दररोज आपल्या बागेतून सुंदर फुले तोडून कुलदेवतेची भक्तिभावाने पूजा करत असे. परंतु एका दुर्दैवी प्रसंगाने त्याचे आयुष्य अंधःकारमय झाले. काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी त्याच्या पत्नीवर कुदृष्टी टाकली आणि मंदिरात षड्यंत्र रचले. त्या अपमानामुळे संतापाच्या भरात अर्जुनमालीने हिं...
पर्युषण महापर्व के पॉंचवे दिवस पर भ. महावीर स्वामीजी के “ जन्म- वाचना” एवं भगवान महावीर स्वामी के जीवन पर आधारित जन्मोत्सव नाटिका का आयोजन! आज आकुर्डी -निगडी-प्राधिकरण श्री संघके प्रांगण मे उपप्रवर्तिनी महाराष्ट्र सौरभ पुज्यनीय चंद्रकलाश्री जी महाराज साहेब, वाणीके जादुगर पुज्यनीय स्नेहाश्री जी महाराज साहेब एवं मधुरकंठी पुज्यनीय श्रुतप्रज्ञाश्री जी महाराज साहेब के पावन सानिध्य मे पर्वाधिरीज पर्युषण पर्व की आराधना जप तप आदि के माध्यमसे बहुत सुचारु रुपसे जारी है! आज पॉंचवे दिन भगवान महावीर स्वामीजी की जन्मवाचना का कार्यक्रम संप्पन्न हुआ! अंतगड सुत्र का वाचन, गुरुमॉं द्वारा भगवान महावीर की समवसरण यात्रा, एवं साध्वी स्नेहाश्री जी द्वारा भगवान महावीर के जीवन की झलकियॉं प्रवचन के माध्यमसे रखी गयी! आज दानदाताओंका सन्मान पुना के जैनीयोंके जाणता राजा, समाज शिरोमणी महावीर प्रतिष्ठान के अध्यक्ष, पुना ...
चेन्नई के बेसिन वाटर वर्क्स स्ट्रीट साहूकारपेट में स्थित स्वाध्याय भवन में भादप्रद कृष्ण अमावस्या को पक्खी पर्व जप-तप- त्याग पूर्वक मनाया गया | आर नरेन्द्रजी कांकरिया व वीरेन्द्रजी ओस्तवाल द्वारा आलोयणा का पाठ किया गया | पक्खी पाक्षिक पर्व पर स्वाध्यायी बन्धुवर श्री गौतमचन्दजी मुणोत उम्मेद राजजी बागमार आर गौतमचन्दजी बागमार उच्छबराजजी गांग ,गौतमजी बागमार,शिखरजी छाजेड़ विराटजी छाजेड़ एच प्रकाशचन्दजी विशालजी ओस्तवाल पी वीरेन्द्रजी ओस्तवाल,मनीषजी तातेड़,जे.राजेन्द्रजी बागमार, गौतमचन्दजी बागमार, नवरतनमलजी प्रसन्नजी नाहर,मोहनलालजी कांकरिया सुरेशकुमारजी कांकरिया आर नरेन्द्रजी वी करणजी कांकरिया, दिलीपजी मुणोत,सी विमलचंदजी सुराणा महेन्द्रकुमारजी सुराणा मनिषजी सुराणा,राजेशजी गड़वानी, सूर्यप्रकाशजी चोरडिया जे कमलजी अरुणजी एन विकासजी चोरडिया, के सुनीलजी एस जिनेन्द्रजी सांखला एन राजेन्द्रजी कर्णावट आर महाव...
सपने कभी पूरे नहीं होते और संकल्प कभी अधुरे नहीं रहते। जीवन संकल्प में है; संकल्प के बिना जीवन स्वप्न है और संकल्प है तो स्वप्न भी सत्य हो जाते हैं। संकल्प ही वह कीमिया है जो कंकर-पत्थरों को हीरों में बदल देती है और उसके अभाव में प्राप्त अवसर भी चूक जाते हैं। एक बीज का घनीभूत संकल्प ही उसे कष्ट, प्रतिकूलता और परिताप को सहने की क्षमता देता है। चाहे वह स्वेच्छा से सहन को या मजबूरी से परन्तु वह बीज कभी घबराता नहीं। यदि संकल्प हो तो मार्ग सुगम हो जाता है। जीवन के अंतिम क्षण तक वह नन्हा-सा बीज हर स्थिति में स्थिर रह कर उसे पार कर लेता है। वह न कभी इधर-उधर भागता है और न बचने का कोई गलत रास्ता खोजता है क्योंकि सभी प्रतिकूल स्थितियों को वह एक कसौटी समझता है। एक बीज की वृक्ष तक की यात्रा दुष्कर अवश्य है पर असंभव नहीं। बीज का संकल्प ही शक्ति बन जाता है। कमजोर बीज भी शक्तिशाली चट्टानों को संकल्प शक्त...
पर्युषण महापर्व में आज मनाया गया व्रत चेतना दिवस श्रीमती सुजाता बोथरा के 9 (नौ) के तप का अभिनंदन आचार्य महाश्रमण के प्रबुद्ध सुशिष्य मुनि डॉ. ज्ञानेंद्र कुमार जी , मुनि रमेश कुमार जी , मुनि पद्म कुमार जी एवं मुनि रत्न कुमार जी के पावन सान्निध्य एवं श्री जैन श्वेताम्बर तेरापंथी सभा के तत्वावधान में सभी संघीय संस्थाओं के सहयोग से रविवार को पर्वाधिराज पर्युषण महापर्व का पांचवां दिन व्रत चेतना दिवस के रूप में मनाया गया। इस अवसर पर मुनि डॉ. ज्ञानेंद्र कुमार जी ने उपस्थित अपार जनमेदिनी को फरमाया कि व्रत जीवन की सुरक्षा है। त्याग बंधन नहीं है, सुरक्षा कवच है। जहां त्याग नहीं है वहां जीवन सुरक्षित नहीं है। इसलिए जैन धर्म में बारहव्रतों का विधान है। मुनि रमेश कुमार जी ने उपस्थित श्रावक-श्राविकाओं को संबोधित करते हुए कहा कि व्रत छोटा-सा शब्द है, जिसमें अपार शक्ति है। व्रत मन की तृप्ति का सर्वोत्तम स...
प्रवचन – 24.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) जैन धर्म आपल्याला शिकवतो – “जीवो जीवस्य साहाय्यम्” म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाला मदत करणे हेच खरे धर्म आहे. ‘सेवा’ ही केवळ देहाने केलेली मदत नसून ती आत्म्याची निर्मळ भावना आहे. तत्त्वार्थसूत्रात आचार्य उमास्वाती यांनी म्हटले आहे –“परोपकारः पुण्याय, पापाय परपीडनम्” (दुसऱ्याचे कल्याण करणे हे पुण्य, आणि दुसऱ्याला दुःख देणे हे पाप). म्हणूनच सेवा म्हणजे – अहंकारविरहित, दयाभावाने प्रेरित कृती. मानवसेवा – भुकेल्याला अन्न, रुग्णाला औषध, निराश व्यक्तीला धीर. धर्मसेवा – साधू-साध्वींची विनयपूर्वक सेवा, जिनालयांची स्वच्छता, स्वाध्याय-प्रवचनातील सहभाग. समाजसेवा – शिक्षण, आरोग्य, पर्यावरणासाठी योगदान. आत्मसेवा – आत्म्याला शुद्ध करण्यासाठी तप, ध्यान, स्वाध्याय करणे. सेवा म्हणजे सर्वात श्रेष्ठ दान. भगवान महावीरांनी सांगि...
श्री गुजराती जैन संघ गांधीनगर में चातुर्मास विराजित दक्षिण सूर्य ओजस्वी प्रवचनकार डॉ श्री वरुण मुनि जी म.सा. ने पर्व पर्यूषण के पांचवें दिन रविवार को धर्म सभा में उपस्थित श्रद्धालुओं को अन्तगड सूत्र के माध्यम से क्षमा के सागर एवं अपूर्व सहनशीलता के धनी महान साधक मोक्षगामी आत्मा अर्जुनमाली के प्रेरणादायी कथानक पर सारगर्भित प्रकाश डालते हुए कहा कि अर्जुनमाली ने छह महीने में कर्म बांधे और छह महीने में सब कर्मों को क्षय करके परम पद मुक्ति मोक्ष में पधार गए। उन्होंने कहा कि प्रतिदिन छह पुरुष और एक स्त्री की हत्या जैसा जधन्यतम महापाप अपराध, हिंसा करने वाला ऐसा वह क्रूर, हिंसक पाप करने वाला अर्जुनमाली भी सुदर्शन श्रावक के प्रभाव से भगवान महावीर की शरण में जाकर दीक्षित हो जाता है और उसके जीवन का रुपान्तरण हो जाता है और वे अपने किये घोर पापों का प्रायश्चित करते हुए अपने जीवन में आने वाले सभी कष्ट, ...
रत्न स्वर्ण महोत्सव के तहत श्री जैन रत्न युवक परिषद् तमिलनाडु द्वारा 24 अगस्त रविवार को चेन्नई महसनागर में 12 व्रती श्रावक-श्राविका महाअभियान रत्न स्वर्ण महोत्सव के अन्तर्गत आचार्य प्रवर 1008 श्री हीराचन्द्रजी म. सा,भावी आचार्य प्रवर श्री महेंद्रमुनिजी म.सा की विशेष प्रेरणा से श्रावक- श्राविकाओं को 12 व्रतों या उनमें से कुछ व्रतों को ग्रहण करने एवं करवाने हेतु अखिल भारतीय श्री जैन रत्न युवक परिषद द्वारा एक विशेष अभियान “12 व्रती श्रावक महाअभियान” के रूप में चलाया जा रहा हैं,जिसके तहत पर्वाधिराज पर्युषण की शुभ घड़ियों में दिनांक 24 अगस्त 2025 रविवार को पूरे भारतवर्ष में सभी श्रावक श्राविकाएं एक व्रतधारी जाव 12 व्रत धारी श्रावक- श्राविका बनने हेतु 12 व्रतों को समझ कर ग्रहण करेंगे तथा एक साथ सामूहिक रूप में 24 अगस्त 2025 को अपने-अपने नजदीकी धर्म स्थानक में विराज रहे गुरु भगवंत की ...
जालना, 23 ऑगस्ट: जालना शहरात सुरू असलेल्या पर्युषण पर्वामुळे जैन समाजात भक्ती, आत्मशुद्धी आणि आध्यात्मिकतेची लाट आली आहे. आठ दिवस चालणाऱ्या या पर्वात दररोज होणाऱ्या प्रवचन, उपवास, सामायिक व तपश्चर्येमुळे भाविकांना आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव मिळत आहे. चौथ्या दिवशीची आध्यात्मिक सुरुवातपर्युषण पर्वाच्या चौथ्या दिवशी, मंगलाचरण आणि ‘अंतःकृत दशांग सूत्र’ पठणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पूज्य रमणिकमुनीजी म.सा. यांच्या प्रभावी प्रवचनाने सभागृहातील वातावरण अधिकच पवित्र झाले. रमणिकमुनीजींनी ‘अंतःकृत सूत्र’ हे भगवान महावीर स्वामींचे मूळ वचन असल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, या सूत्रात ९० सिद्ध आत्म्यांचा उल्लेख आहे. या आत्म्यांनी ज्ञान, दर्शन, चारित्र्य आणि तप या साधनांचा अवलंब करून मोक्षप्राप्ती केली. हे ऐकून उपस्थित भाविकांना आत्मिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळाली. उपवासाचे महत्त्व आणि...
मानव जीवन अनेक घटना और दुर्घटनाओं का एक मेला है। इस मेले में अनेक व्यक्तियों के साथ गुजरते हुए कुछ तनाव, टकराव और बिखराव के प्रसंग होते रहते हैं। जिससे मनुष्य का दिमाग अनेक प्रश्न, उलझन, समस्या और गलतफहमियों का शिकार बन जाता है। इस तरह की ग्रंथियों से उसका मन बोझिल बना रहता है। यदि चिन्तन की गहराई में जाकर इन सारी ग्रंथियों का मूल कारण खोजा जाए तो वह है आग्रह अपने ही सोच-विचार को सच मानकर उसके साथ चिपक जाने का नाम आग्रह है। ऐसी स्थिति में दूसरे के दृष्टिकोण को गलत समझा जाता है, गौण कर दिया जाता है या उनके विचारों का समादर नहीं किया जाता। इस प्रकार आग्रही बनकर व्यक्ति अपने जीवन को तनाव और शिकायतों से भर लेता है। जिस संसार में हम जीते हैं वह संसार ही द्वन्द्वात्मक है। यहाँ सारे तत्व प्रतिपक्ष को लिए हुए हैं। वस्तु हो या व्यक्ति, घटना हो या परिस्थिति सभी अपने विरोधी पक्ष के साथ जुड़े हुए हैं।...
प्रवचन – 23.08.2025 – प पू श्री मुकेश मुनीजी म सा – (बिबवेवाडी जैन स्थानक) जैन धर्मात आत्मशुद्धी व साधनेच्या मार्गावर चालण्यासाठी अनेक भावनांचे वर्णन केले आहे. त्यामधील एक महत्त्वाची भावना म्हणजे प्रमोद. प्रमोद म्हणजे श्रेष्ठ गुणांनी युक्त साधूंप्रति आदर, गौरव व आनंद व्यक्त करणे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर – थोर संत, आचार्य, साधू, विद्वान यांच्या गुणांची प्रशंसा करणे आणि त्यांच्या साधनेतून, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणे, हेच प्रमोद. अकराव्या शतकातील आचार्य हेमचंद्रांनी त्यांच्या प्रसिद्ध ग्रंथात “त्रिषष्ठीशलाकापुरुषचरित्र” मध्ये प्रमोद भावनेचा उल्लेख केला आहे. त्यात एक प्रसंग येतो – राजा शतबळ यांनी आपल्या पुत्राला राज्य दिले आणि स्वतः एका आचार्यांच्या चरणी शरण गेले. त्यांनी ध्यानधारणेत लीन होऊन मैत्री, प्रमोद, करुणा, माध्यस्थ्य अशा चार भावनांचा अंगीकार केला. त्यामुळे त्यांचे...